दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले; उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु

पुणे, दि.४: मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेल्या जिल्ह्यातील एकूण १८४ नागरिकांपैकी १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले आहेत. तसेच १९ नागरिकांच्या विमान…

साहेबराव काकडे महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

प्रतिनिधी – साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर, येथील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ ग्रामीण कवी चंद्रकांत चाबुकस्वार यांनी ‘कवितेची सर्जनशीलता’या विषयावर कवितेच्या…

बंजारा समाजाच्या ST समावेश मागणीला गती; राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई : अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेशाच्या दीर्घकालीन मागणीबाबत बंजारा समाजाला मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मागणीचा सर्वंकष आणि सखोल अभ्यास करण्यासाठी सहा सदस्यीय उच्चस्तरीय…

माळेगाव साखर कारखान्याला देशात अव्वल स्थान मिळवून देणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ठाम निर्धार

माळेगाव प्रतिनिधी : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतीच माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे सदिच्छा भेट देत कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. दिवंगत नेते अजित पवार यांचे माळेगाव…

तंत्रज्ञानामुळे संवाद बदलला; पण आजची तरुणाई भरकटलेली नाही — डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत

नाशिक प्रतिनिधी : आधुनिक तंत्रज्ञानामुळे संवादाची भाषा आणि पद्धत बदलली असली तरी आजची तरुण पिढी अजिबात बिघडलेली किंवा भरकटलेली नाही, असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी…

error: Content is protected !!