एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून होतंय जलसंधारण चळवळ रुजविण्याचे काम-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बारामती, दि.१३: जलसंधारण चळवळ प्रभावीपणे रुजविण्याच्यादृष्टीने एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून तालुक्यातील २८ हुन अधिक गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली आहेत, त्यामुळे सुमारे ५० कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठ्यात वाढ होवून या…

बंजारा समाजाच्या ST समावेश मागणीला गती; राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई : अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेशाच्या दीर्घकालीन मागणीबाबत बंजारा समाजाला मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मागणीचा सर्वंकष आणि सखोल अभ्यास करण्यासाठी सहा सदस्यीय उच्चस्तरीय…

माळेगाव साखर कारखान्याला देशात अव्वल स्थान मिळवून देणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ठाम निर्धार

माळेगाव प्रतिनिधी : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतीच माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे सदिच्छा भेट देत कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. दिवंगत नेते अजित पवार यांचे माळेगाव…

अजित पवार विमान अपघात प्रकरण तापले; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पवार कुटुंब आक्रमक, बारामतीत नागरिकांचा उद्रेक

बारामती प्रतिनिधी : राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातप्रकरणी चौकशीची मागणी आता अधिक तीव्र होत असून पवार कुटुंबीय आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे. या…

पुणे ग्रामीण दक्षिण युवा मोर्चा भाजप जिल्हा चिटणीसपदी मनोज कोकणे यांची नियुक्ती

बारामती (प्रतिनिधी – दि. २५): पुणे जिल्हा ग्रामीण भारतीय जनता पक्ष अंतर्गत पुणे ग्रामीण दक्षिण युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणीत मनोज कोकणे यांची जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटनेत…

बारामतीतील लिअरजेट-४५ विमान अपघातानंतर VSR व्हेंचर्सवर DGCA ची कारवाई; विशेष सुरक्षा लेखापरीक्षणात गंभीर त्रुटी उघड

(प्रतिनिधी) – बारामती येथे घडलेल्या लिअरजेट-४५ (VT-SSK) विमान अपघातानंतर विमान सुरक्षा मानकांबाबत मोठी कारवाई करण्यात आली असून Directorate General of Civil Aviation (DGCA) यांनी संबंधित कंपनीचे विशेष सुरक्षा लेखापरीक्षण पूर्ण…

छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. १९ फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा) – छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती…

error: Content is protected !!