**शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे** मुंबई, दि. 13 मार्च: 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस…
नाशिक प्रतिनिधी : आधुनिक तंत्रज्ञानामुळे संवादाची भाषा आणि पद्धत बदलली असली तरी आजची तरुण पिढी अजिबात बिघडलेली किंवा भरकटलेली नाही, असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी…
दिव्यांग कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आलेली दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी मोहीम ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून सामाजिक न्यायाची पुनर्स्थापना करण्यासाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. खऱ्या दिव्यांग बांधवांचे हक्क सुरक्षित…
(प्रतिनिधी) – बारामती येथे घडलेल्या लिअरजेट-४५ (VT-SSK) विमान अपघातानंतर विमान सुरक्षा मानकांबाबत मोठी कारवाई करण्यात आली असून Directorate General of Civil Aviation (DGCA) यांनी संबंधित कंपनीचे विशेष सुरक्षा लेखापरीक्षण पूर्ण…
पुणे, दि. १९ फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा) – छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती…